"एपीजे अब्दुल कलाम विचार वापरले तर यश ओपाआप भेटेल "
![]() |
एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार |
- कुठल्याही
गोष्टीला मिळवण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीच्या लायक बनाव लागत आणि लायक बनण्यासाठी खूप गोष्टी अगोदर शिकाव्या लागतात. जर
तुम्हाला कोणी शिकवणारा भेटला नाही. तर
तुम्ही स्वतः जेवढा शिकता येईल तेवढा शिकायचं प्रयत्न करत राहा. ज्या दिवशी
तुम्ही शिकायच्या लायकीचे होणार त्या दिवशी शिकवणारा तुमच्या समोर उभार
राहील.
- जर तुम्ही खूप
मेहनत केल्यावर सुद्धा ती गोष्ट तुम्हाला नाही मिळत तर हरवुन जाऊ नका अजून
जास्त मेहनत करा. खूप
जास्त मेहनत केल्यावर जर तुम्हाला थोडंस यश प्राप्त झालं तर अजून जास्त
मेहनत करायची वेळ आहे हि, कारण जास्त लोक तुमच्याकडे बघत असतात आणि ह्या गोष्टीला हि समजा जेव्हा
पर्यंत तुम्हाला हे नाही कळत कि अयशस्वी अपयशी आलेल्याच जीवन कस असत तोपर्यंत तुम्ही तेवढी
मेहनत नाही करता येत, जेवढी मेहनत तुम्ही करू शकता. कलाम
म्हणतात कि जेव्हा तुम्ही नापास होता अपयश येते तेव्हा तुम्ही त्या सिच्युएशनला चांगल्या
पध्दतीने समजू शकण्याची ताकद तुमच्यात येते, मग तुम्हाला समजत कि तुम्ही काय केलं होत आणि
तुम्हांला काय करायला पाहिजे होत.
याच एक उदाहरण देतो जर
वर्षभर कुठल्या विद्यार्थ्याला सांगितलं कि भावा दरोरोज सकाळी २ तास आणि संध्याकाळी
२ तास अभ्यास कर तर त्याला समजणार नाही जेव्हा तो नापास होईल तेव्हा तुम्ही त्याला
बोलणार कि यार तुला बोलो होतो सकाळी २ तास आणि संध्याकाळी फक्त २ तास अभ्यास कर तर त्या वेळेस
लगेच त्याला समजेल. जवळ च्या फायद्या साठी लांबच नुकसान नाही केलं पाहिजे.
- जो पर्यंत मेहनत करत नाही तोपपर्यन्त यशस्वी नाही भेटू शकत, आणि जर तुम्ही जास्त यशस्वी व्हायचं असेल तर जास्त मेहनती व्हावं लागेल.
- जर तुम्हाला, करत
असलेलं काम आवडत नसेल तरी तुम्ही जास्त पैसे कमावण्याच्या नादात ते काम स्वीकारत करत असाल तर
त्या कामातुन तुम्हाला आनंद,आणि समोरच्याला तुमच्या कामातून संतुष्टि
भेटणार नाही आणि अस वागून तुम्ही एक पोकळ बोरिंग जीवन जगत राहाल.
- आपल्याला
आपल जे लक्ष्य आहे ते खूप वरच्या लेव्हल ताकदीचा ठेवल पाहिजे आपल जे ज्ञान हे ते जास्तीत जास्त वाढवत राहील पाहिजे , खूप मेहनत
केली पाहिजे आणि खंबीर मनाने मला ते करायचच हे अस राहील पाहिजे. पण हे तेव्हाच
करा जेव्हा तुमचा त्यामध्ये खरच इंटरेस्ट आवड असेल करायची खूप ईच्छा हे तेच करा जर तुम्ही अस काम केलं जे तुम्हाला बिलकुल
आवडत नाही पण पैशासाठी करताय, तुम्ही त्यात किती हि
पैसा कमावला, तरीही तुम्हाला सुख भेटणार नाही तो जो वेगळा आनंद संतुष्टी असते
ती नाही मिळणार.
- कलाम सांगतात तुम्ही कूठल्याही फील्ड, विभागात असाल आणि
कुठल्याही लेव्हल ला असाल तुम्हाला तुमचं जे ज्ञान हे ते वाढवतच राहायचं हे..! कुठलंही
काम करत असाल तर ते इतका इतका चांगला करा जेवढा तुम्हाला करता येईल आणि भलेही
त्या कामाच श्रेय तुम्हाला मिळणार नसेल तरीही ते तितकंच मेहनतिनी करा, कारण ते काम बघूनच समजलं
पाहिजे की ते काम तुम्हीच केलं असणार जेव्हा तुम्ही ते काम त्या पद्धतीने करणार तर खूप सारे
लोक आपल्याला मदत करायला पुढे येतात.
- जर
तुम्ही खूप गोष्टी शिकू इच्छिता आहात तर तुम्ही इंग्लिश शिका.
- मेहनत करा ती एवढी करा कि तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा
कुणी प्रयत्न हि कोणी करू शकणार नाही आणी केला तरी त्याला ते शक्य होणार नाही.
- जर
तुम्हाला वाटत कि तुम्हाला इतकं यश मिळावं जेवढं समोरच्याला मिळालंय. तर
तुम्ही सुदधा तेवढी मेहनत करा जेवढी समोरच्याने केली होती आणि जेव्हा तुम्ही मेहनत करता तेव्हा
तुम्हाला दोन गोष्टीकड लक्ष द्यायच आहे.
1. जर तुम्ही थोडी मेहनत अजून करू शकता तर थोडी मेहनत
अजुन करा.
2. जर अस वाटत असेल तुम्ही जरा जास्तच मेहनत करताय तर
थोडी मेहनत कमी करा.
अशा करतो तुम्हाला "एपीजे अब्दुल कलाम विचार वापरले तर यश ओपाआप भेटेल असे" माहिती आवडली असेलच , तुमचा वेळ दिल्या बद्दल धन्यवाद..!
अशा करतो तुम्हाला "एपीजे अब्दुल कलाम विचार वापरले तर यश ओपाआप भेटेल असे" माहिती आवडली असेलच , तुमचा वेळ दिल्या बद्दल धन्यवाद..!
तुम्हाला
तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्या ...!
टिप्पणी पोस्ट करा